Friday, February 27, 2015

      
                 जमीन अधिग्रहण कायद्यास विरोध करणे चुकीचे !

वार्तापत्र- जमीनीचे भाव रोखण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारतातील जनतेने नरेंद्र मोदींना निवडून दिले. आता भाववाढ नियंत्रणात आली आहे आणि गेल्या दहा महिन्यात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण घडले नाही. असे असले तरी रोजगार निर्मितीही झालेली नाही. नरेंद्र मोदी आपल्या मेक इन इंडिया कार्यक्रमावर रोजगार निर्मितीसाठी अवलंबून आहेत. पण उत्पादनाच्या क्षेत्राने भारताला प्रत्येकवेळी खाली पाहायला लावले आहे. १९९१ पासून भारताचा विकास हा केवळ सेवा क्षेत्रामुळे झालेला आहे. नरेंद्र मोदी ही स्थिती बदलून भारताला औद्योगिक क्रांतीकडे नेऊ शकतील का? याच तऱ्हेच्या औद्योगिक क्रांतीने चीनमधील ४० कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले आहे.
आशावादी लोकांना याची खात्री वाटत नाही. आता रोबोटचा जमाना आला आहे. डिजिटली नियंत्रित लेसरमुळे स्वयंचलित उत्पादने शक्य झाली आहेत. त्यामुळे अकुशल कामगारांना फॅक्टरीत नोकरी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादनाच्या क्षेत्रातील नोकऱ्या या वाढत्या किमतीमुळे चीनच्या बाहेर जात असल्या तरी त्या अन्यत्र जात आहेत. विशेषत: आग्नेय आशिया, मेक्सिको इतकेच काय पण बांगलादेशमध्येसुद्धा त्यांचा प्रवेश होत आहे. भारतातील लालफीतशाहीमुळे आणि पायाभूत सोयींच्या अभावामुळे त्यांना भारत आकर्षक वाटत नाही. संपुआच्या काळातील करप्रणालीमुळे एकप्रकारचा दहशतवाद निर्माण झाला होता. तसेच जमीन अधिग्रहण कायद्यातील कठोर तरतुदींमुळे जमिनीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यामुळेच भारताने याबाबतीत संधी गमावली आहे.
आशावादी लोकांना उद्योग हा चांगले उत्पन्न मिळविण्याचा महामार्ग वाटत नसला तरी उत्पादनाच्या क्षेत्रातील चांगल्या वातावरणामुळे भारताला लाभ होण्यासारखा आहे असे वाटते. आपला उत्पादनाच्या क्षेत्रातील जी.डी.पी.चा वाटा १६ टक्के इतका कमी आहे. अन्य विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत तो निम्म्याइतका कमी आहे. भारतातील शेतात गुंतून पडलेले मजूर लहान लहान उद्योगाकडे वळवले जाऊ शकतात. अलीकडच्या अनुभवाने ही बाब स्पष्ट झाली आहे. २००२ ते २०१२ या उत्तम विकासाच्या काळात दरवर्षी ५.१ टक्के इतके मजूर रोजगारासाठी संघटित क्षेत्राकडे वळते झाले आहेत. त्यांनी पाचपट अधिक उत्पादकता दाखवून दिली आहे. कामगारांच्या वाढत्या वेतनातून ही क्रांती स्पष्टपणे दिसून आली आहे. त्यामुळे शेतमजुरांना मिळणाऱ्या वेतनातही वाढ झाली आहे. पण कामगारांविषयीच्या कठोर कायद्यांमुळे संघटित क्षेत्रातील साधारण रोजगारात वाढ झाली, पण अजिबात रोजगार नसण्यापेक्षा साधारण रोजगारातील वाढही समाधान देणारी होती.
जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतीच्या व्यवहारातील लालफीतशाही कमी होणार आहे. एक एकर जमीन विकत घेण्यासाठी शंभर ठिकाणच्या मंजुरी लागतात आणि त्यात चार वर्षे जातात. या संदर्भातील नवा कायदा हा शेतकऱ्यांना उपकारक ठरणार आहे.

जमीन अधिग्रहण करण्यासाठी उशीर झाला तर त्यावर उद्योगाची उभारणी होण्यास विलंब लागणार आहे आणि परिणामी शेतकऱ्यांची मुले रोजगारास मुकणार आहेत. अपेक्षित रोजगारांची निर्मिती करणे जर मोदींना शक्य झाले तर देश औद्योगिक क्रांती अनुभवेल आणि चीन ज्याप्रमाणे मध्यमवर्गीयांचा देश म्हणून ओळखला  जातो तशीच ओळख भारतालाही प्राप्त होऊ शकेल.

   सुनिल दवंगे शिर्डी.
 .

Friday, February 20, 2015

                              कोवळ्या कळ्यांचे कत्तलखाने सर्रास सुरु.....
 
   अहमदनगर जिल्हा नेहमी या ना त्या कारणाने कुप्रसिध्द चर्चेचा धनी राहिला आहे. वाळु उपश्यातुन गोळीबार असो, जीतीय तनाव असो, महिलावरील अत्याचार असो, गटातटातील वाद असो किंवा दलित अत्याचार असो अशा अनेक घटनांनी जिल्ह्याची कुप्रसिध्दी झाली आहे यात शंकाच नाही. जिल्ह्याचे नाव जरी सरळ अन कानामात्रा नसलेले असे तरी येथिल राजकिय आणि गुन्हेगारी मुळे बदनामीची काळिमा जिल्ह्याच्या माथी राहिलीच आहे. त्यात आता गेल्या वर्षभरापासून गर्भलिंग निदान समिती व जिल्हा प्रशासनाची पकड ढिली झाल्याने गर्भातील कोवळ्या कळ्यांचे लचके तोडणारे पांढरपेशे पुन्हा सक्रिय झाले आहेत. पोलिसांच्या क्राईम मॅन्युअलमध्ये हे गुन्हे जरी समाविष्ट नसले तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कळ्या खुडणाऱ्यांचा नवा बेल्ट तयार होत असून, मानवी रक्त-मासाचे हे कत्तलखाने बंद करण्याची नैतिक जबाबदारी पोलिस, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे स्वीकारणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयातील पांढ-यापेशांना पोलीसांनी गजाआड केले आहे तर अनेकांना न्यायालयाने शिक्षा ही ठोठावल्या आहे.   
                                  एका हॉस्पिटलमध्ये साधारण महिन्याभरापूर्वी एक गोंडस "चिऊ'ने जन्म घेतला. बाळाच्या आवाजाने बाळंतीण महिलेची आई व सासूबाईंच्या चेहऱ्यावर भल्या पहाटे आनंदाचा उजेड पसरला. दोन-तीन तासांच्या अंतराने बाळंतीणीला ऑपरेशन थिएटरबाहेर आणण्यात आले, तेव्हा ती बेशुद्धच होती. एवढ्यात महिला डॉक्‍टरही बाहेर आले व दोन्ही आजींना सांगितले, "भेटू शकता तुम्ही...' नातवासाठी टक लावून बसलेल्या या आजी बाळंतीणीजवळ पोचल्या अन्‌ मुलीचा जन्म झाल्याचे त्यांना कळले. तसा दोन्ही आजीबाईंनी दवाखाना अक्षरशः डोक्‍यावरच घेतला. "असं कसं व्हयीनं, आम्हाले अमुक डॉक्‍टरने सांगलय... पोरगाच व्हईन म्हणून... ही दुसऱ्या कोनाची पोरगी अशीन, मले नको ती पोरं..' अवघ्या दोन-तीन तासांपूर्वीच जन्म घेतलेली मुलगी घेण्यास या आजीबाईने नकार देत येथील महिला डॉक्‍टरांशी वाद घातला. साधारण परिस्थिती असलेल्या या आजीबाई स्वतः एक स्त्री असताना केवळ वंशाला दिवाच हवा असा हट्ट करीत राहिल्या.  ही परिस्थिती फक्त जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात आहे.

जिल्ह्यात छुप्या पद्धतीने अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी सर्रास सुरू असल्याचे या आधीच अनेक घटनेतून स्पष्ट झाले. अनेक डॉक्टरांना राजकीय दृष्ट्याही पॉवरफुल ताकत मिळत असल्याने त्यांचे फावत आहे. अनेक खाजगी रुग्णालयात गुपचूप गर्भलिंगनिदान सुरूच आहे. शहरी भागात कारवाईला सुरवात झाली, की तालुक्‍यातील ग्रमिण भागातील डॉक्‍टरांची दुकानदारी जोरात सुरू होते. सोनोग्राफीच्या चालत्या-फिरत्या दुकानांवर मध्यरात्री व पहाटेच्या सुमारासही मोठी गर्दी जमते. पेढा असला तर सर्वकाही आनंदात सरते. मात्र जिलेबी, बर्फी असली की सोय लागते ती गर्भपाताची... सोनोग्राफी करणारा डॉक्‍टरच मग पत्ते काढून देतो या कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या"कसायांचे'. जिल्ह्यातच काय तर अशावेळी जरा लांबच्या तालुक्‍यात किंवा शेजारील जिल्ह्यात ही या गर्भवतीलापाठवण्यात येते.                                                                                                                            
जिल्हात कारवाईच्या घटना सुरू असतील, तर मगही मंडळी चान्स घेत नाही. घरातील एखाद्याचा जीव वाचवला, चांगले उपचार केले म्हणून डॉक्‍टरांच्या पायावर लोटांगण घालणारा आमचा समाज आहे. डॉक्‍टरांना देव म्हटले जाते. मात्र हाच देव केव्हा दानव झाला, हेच कळायला मार्ग नाही. गर्भात असलेल्या जिने अजून बाहेर जगाचे कुठलेच नुकसान केलेले नाही, साधी नजरही तिची या जगावर पडलेली नाही, माणसाच्या वाट्याचा एक श्‍वासदेखील तिने अजून स्वतः घेतला नाही, अशा जिवाची कत्तल घडवून आणणारे हे प्रशिक्षित "दानव' गडगंज माया यातून जमवत आहेत.                                                                    खून झाला तर पोलिसात त्याची गंभीर दखल घेत न्यायव्यवस्था त्यास फाशीपर्यंतची शिक्षा ठोठावते. महिला, मुलींच्या गुन्ह्यात पोलिस यंत्रणा जातीने लक्ष घालून तत्काळ कारवाई करते. मात्र, कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या कसायांना आवर घालण्यात यश येत नसेल, तर याला काय म्हणावे. नुकतेच गर्भपाताचे कत्तलखाने चालवणाऱ्या डॉक्‍टरांना शिक्षाही झालेल्या आहेत. असे असताना या महाभयंकर "सोशल क्राईम'कडे पोलिस, जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही, हीदेखील "सोशल क्राईम'ला पाठबळ देणारीच बाब नाही काय?...
........
सुनिल दवंगे 




Wednesday, February 11, 2015


सुनिल दवंगे, अहमदनगर- महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. या वर्षी अल्प पावसामुळे खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. परिणामी राज्यातील २० हजारांहून अधिक गावांची पीक आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. खरिपाची पिके, बहुवार्षिक पिके, फळबागा डोळ्यादेखत करपून गेल्याचे दु:ख शेतक-यांच्या वाट्याला आले. या हाद-यातून सावरतो न सावरतो तोच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर निसर्गाचे आक्रीत ओढवले आहे. गेल्या पंधरवाड्यात महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार, मध्यम व हलका पाऊस कोसळला आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा व भाजीपाला नष्ट झाला. द्राक्ष, आंबा, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी आदी फळबागांची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. आंब्याचा मोहोर तुफानी पावसामुळे झडून गेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकणात अवकाळी पावसाने हाहाकार उडवून दिला. कोकणात नारळ व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. अहमदनगर नासिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि आंबा बरोबर गहु आणि हरब-याच्या शेतीचे मोठ् नुकसान झाले आहे. राज्यात २२ जण ठार झाले आहेत. निसर्गाच्या आक्रीताचा हा तडाखा शेतक-यांसाठी असह्य असा आहे. शेतक-यांनी शेती पिकवताना दु:ख, वेदना व असहाय्यता तरी किती सहन करायची. खरिपाची पिके गेली. आता रबीची पिके तरी पदरात पडतील या आशेवर शेतकरी जगत असताना निसर्गाने जबरदस्त तडाखा देऊन शेतक-यांचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात महाराष्ट्रावर गारपीट आणि  पावसाने थैमान घालून उभी पिके नष्ट केली होती. या वर्षी पुन्हा निसर्ग शेतक-यांवर कोपला आहे. अवकाळी पावसाचे हे आक्रीत आणखी दोन-तीन दिवस महाराष्ट्राला विळख्यात घेणार असल्याचे पुण्याच्या वेधशाळेने सूचित केले आहे. या अवकाळी पावसाचे कारण देताना वेधशाळेने म्हटले आहे की, उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड व कोरडे वारे वाहात आहेत. तर पश्चिमेकडील अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहात आहेत. या दोन्ही वा-यांचा मिलाफ विशेषत: मध्यभारतात झाल्याने सर्वदूर पाऊस व काही ठिकाणी गारपीट होत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, पूर्व राजस्थान, पश्चिमोत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हे कमी म्हणून की काय? बिहारपासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अवकाळी पावसाला पूरक ठरला आहे. उत्तर भारतात तर मेघगर्जनेसह गारपीट होण्याचे संकेत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राला विजांचा कडकडाट व पाऊस याचा सामना करावा लागणार आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पाण्याअभावी होरपळणा-या द्राक्ष, चिकू, मोसंबी, संत्री, डाळिंब, केळी व आंब्याच्या बागांना शेतक-यांनी घागरीने पाणी घालून जगविले. परंतु अवकाळी पावसाने मात्र शेतक-यांचे श्रम व आशेवर पाणी फेरले आहे. हा पाऊस शेती उत्पादनाच्या मुळावरच उठला आहे. २०१२-१३ या वर्षात दुष्काळाने शेतक-यांचे कंबरडे मोडले होते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता; परंतु हा पाऊस अवेळी पडल्याने खरीप व रबी पिकांची हानी झाली होती. या वर्षी झालेले नुकसान हे शेतकरी पेलू शकत नाहीत. शेतक-यांना या निसर्गाच्या आक्रीतातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने संयुक्तपणे मदत करण्याची गरज आहे. या वर्षी खरीप व फळबागांची हानी झाली. शेतक-यांना शासनाने तोकडी मदत देऊन रडक्याचे डोळे पुसल्यासारखे केले. परंतु शेतक-यांचे मूळ दुखणे मात्र गेले नाही. महाराष्ट्रावर निसर्ग संकटांची मालिका ही सातत्याने सुरू आहे. यावर शासन, शास्त्रज्ञ व संशोधकांनी काही उपाय योजिले पाहीजे.  
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यातील गव्हाच्या शेतीचे मोठे नुकसान            
                                             
हवामानाचा अंदाज सांगणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. पाऊस, गारपीट, चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळते परंतु नेमक्या कोणत्या भागात निसर्गाचे संकट कोसळेल हे निश्चितपणे या यंत्रणेलाही उमजत नाही. या संदर्भात मूलभूत संशोधन होण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. आपल्या देशात कृषिविषयक संशोधनावर फारसे लक्ष दिले जात नाही. कृषि विद्यापीठांचे कार्य व जबाबदारी नेमकी काय? हा विषयच संशोधनाचा आहे. महाराष्ट्रात अजूनही ८० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदल व लहरी पावसामुळे कृषि उत्पादनाचे नियोजनच बिघडून जाते. त्याचा विपरीत परिणाम राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो हे जेव्हा आपल्या राज्यकत्र्यांना समजेल तेव्हा कृषि  
क्षेत्राचे दुखणे संपेल. मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सुमारे ५० हजार हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे  शेतक-यांना हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. हे नुकसान शेतक-यांना परवडणारे नाही. तेव्हा राज्य सरकारनेच शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. फडणवीस सरकार हे शेठजी-भटजींचे आहे. त्यांना शेतक-यांबद्दल कळवळा नाही अशी टीका होते. तेव्हा राज्य सरकारने संवेदनशील होऊन शेतक-यांना या संकटातून मुक्त करण्यासाठी आर्थिक           मदतीची

तजवीज करणे क्रमप्राप्त आहे. राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रबी पिके व फळबागांचा नेमका आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिले आहेत. महसूल व कृषि विभागाने संयुक्तपणे या हानीचे पंचनामे लवकर करून तसा अहवाल शासनाला पाठविला पाहिजे. या नैसर्गिक संकटात राज्यात दोन हजार कोटी रुपयांची पिके व फळबागांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आपत्तीग्रस्त शेतक-यांना हेक्टर किमान ४० हजार                                                   
रुपये व फळबागा मालकांना हेक्टरी ७० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे असले तरी ते संवेदनशील आहेत. शेतक-यांना मदतीसाठी त्यांची संवेदनशीलता कामी यावी एवढी माफक अपेक्षा आमची आहे. राज्य आणि देशाच्या अर्थकारणाचा कणा असणारे व ५५ टक्के रोजगार देणारे कृषि क्षेत्र आहे. या क्षेत्रावरच नैसर्गिक आक्रीतांचा मारा सुरू असल्याने याचे दूरगामी परिणाम समाजजीवनावर व अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. राष्ट्राचा पोशिंदा असलेला शेतकरी आज हतबल, असहाय्य झाला आहे. त्यांना तातडीने मदत करणे हे राज्य सरकारचे नैतिक कर्तव्य आहे.

............सुनिल दवंगे. शिर्डी अहमदनगर

Monday, January 5, 2015


सुनिल दवंगे
                                                      ऊस उत्पादनातील समस्या


गेल्या काही वर्षातील शेतीतील टंचाईची परिस्थिती, जागतिक पातळीवरील साखरेचे पडलेले भाव व गेल्या पंचवीस वर्षांत साखरउद्योगाला आलेली मरगळ यामुळे हा उद्योग परत एकदा अडचणीत सापडला आहे.

गेल्या साठ वर्षांत ऊस उद्योगाने या राज्याच्या घडामोडीत 
महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. दुर्दैवाने यावर फक्त राजकारणाच्या दृष्टीनेच फक्त काम झाले आहे. उसाची शेती किंवा साखर ऊद्योग हे असे क्षेत्र आहे की, साखरेपासून इथेनॉलपर्यंत आणि त्याच्या चोईटीपासून कागदापासून फर्निचरपर्यंत उत्पादने घेण्यास वाव आहे. अनेक देशांत तर उसाच्या चिपाडापासून घरबांधणीचेही प्रयोग केले आहेत. अशी कल्पतरूची क्षमता असणारी ही उसाची शेती पहिल्या दिवशीपासून कायम समस्यांच्या यादीवरच राहिली आहे.



आजही राज्यातील धरणांचे निम्म्यापेक्षा अधिक जलसिंचन हे उसासाठी वापरले जाते पण तरीही या उद्योगापासून अर्थव्यवस्थेला कधी गती मिळाली आहे, असे मात्र कधी म्हणवत नाही. सहकाराच्या माध्यमातून जेव्हा या उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न झाला आणि उसाच्या शेतीला दूध उद्योग, कुक्कुटपालन, अन्य शेती उत्पादन प्रक्रिया उद्योगाला त्यातून परस्पर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा यात शेतीप्रयोग कमी पण राजकारणातील प्रयोग अधिक असे झाल्याने धड ना राजकारण नीट आणि धड ना शेतीचे प्रयोग नीट अशी स्थिती होऊन बसली. गेल्या वेळेस येथे धरणे बांधण्याचे जे प्रयत्न झाले ते प्रामुख्याने साखर उद्योगाला समोर ठेवून झाले पण नंतरची तीस वर्षे काहीच झाले नाही. कृष्णा गोदावरी खोर्‍याचा निवाडा आल्यावर धरणे बांधण्याच्या कामाला गती देण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. 
 
गेल्या तीस वर्षात फक्त युती सरकारनेच याकडे लक्ष दिले. कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारने तर नवी धरणे बांधणेच अशक्य वाटावे. अशी स्थिती करुन ठेवली आहे. जेवढे पाणी उपलब्ध आहे तेवढे पाणीही ठिबक सिंचन पद्धतीने वापरण्याचा आग्रह धरला असता तरी राज्यातील ओलिताखालील शेतीला गती आली असती. गेली साठ वर्षे उसाची शेती व साखर उद्योग याला सर्वात महत्त्वाचा दर्जा देऊनही आज पुन्हा हा उद्योग खोल समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. राज्यात सहकारी क्षेत्राची मुहुर्तमेढ रोवणा-या अहमदनगर जिल्ह्याला निळवंडे धरण एक परिणाम कारक ठरणार असुन जवळपास 150 गावांना सिचंनासाठी फायदा होणार आहे, येथिल शेतकरी 40 वर्षापासुन  लढा देत आहेत तेव्हा अत्ता धरण बांधणी झाली आहे मात्र कालवे नाही. यासाठी लाभार्थी शेतकरी रस्त्यावर देखिल उतरत आहे मात्र सरकार उदासिन दिसत आहे. येथिल शेती व्यवसायात उस उत्पादन मुख्य आहे, जर वेळेत कालवे तयार झाले तर सिंचन क्षेत्र वाढेल परिणामी उस उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही.राज्यात गेल्या साठ वर्षांपैकी पहिली चाळीस वर्षे सहकारी साखर कारखाने उभारणीत गेली आहेत पण गेली वीस वर्षे नव्या अर्थव्यवस्थेचे कारण पुढे करून त्या कारखान्यांचे खाजगीकरण करण्यात गेली आहेत. केंद्रात आणि राज्यात नव्याने आलेल्या सरकारने सत्तेत येताना याबाबत काही घोषणा केल्या आहेत. त्याच प्रमाणे आधीच्या राज्यकर्त्यावर काही आरोपही केले आहेत. हे आरोप हे केवळ गैरव्यवहाराचे नाहीत, तर या क्षेत्रातील विकासाची चक्रे विरुद्ध दिशेने फिरवण्याचे आहेत. विधिमंडळात आणि संसदेतही अशा विषयावर दोन विरोधी राजकीय पक्षात आरोप होत असतात पण चर्चा सुरू ठेवली की मार्गही निघतो. या परिषदेत तसे झाले तर शेतकर्‍यांची ती गरज आहे. देशात सध्यापेक्षा उसाचे अधिक उत्पादन आले व ठिबक सिंचन पद्धतीने ते अजून काही पट वाढले आणि त्याच वेळी जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव कोसळले तरी उसाच्या सर्व उत्पादनांपासून इथेनॉलनिर्मितीचा पर्याय पुढे ठेवणारे तंत्रज्ञ पुढे येण्याची आवश्यकता आहे. साखरनिर्मितीला इथेनॉलचा पर्याय समोर ठेवणे किंवा चिपाडापासून घरासाठी आणि फर्निचरसाठी पर्याय तयार ठेवणे याचे अनेक प्रयोग जगभर यशस्वी झाले आहेत. पण भारतात अजून ते प्रत्येक कारखान्यापर्यंत पोहोचलेले नाहीत.
 

                       सुनिल दवंगे शिर्डी.


Friday, November 28, 2014


  साईबाबांनी दिली एकात्मतेची शिकवण...मशिदीत पेटवली धुनी...
शिर्डी ,वार्तापत्र- साईंनी त्यांच्या हयातीत व्दारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े यामुळेच साईंच्या शिर्डीची राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळख निर्माण झाली आह़े भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते या धर्तीवर शिर्डीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.  जवळपास दीडशे वर्षापूर्वी साईबाबांचे शिर्डीत आगमन झाल़े त्यांनी वास्तव्यासाठी येथील पडकी
 
मशीद निवडली. मशिदीची साफसफाई करून त्यांनी तिला व्दारकामाई मशीद नाव दिल़े मशिदीत बाबा स्वहस्ते अन्न शिजवत व एकाच पंक्तीत सर्व जातीधर्माच्या भक्तांना खाऊ घालीत़ बडेबाबा रोज बाबांच्या बरोबर पंक्तीला असत़ बाबा मशिदीत राहून फकिराचा पेहराव घालत त्यामुळे मुस्लिमांना, तर मशिदीत धुनीच्या रूपाने अखंड अग्नी पेटवलेला असल्याने हिंदूंनाही ते आपले वाटत.  बाबा जसे गीतेमधील श्लोक सांगत तसे कुराणातील आयातचाही आधार घेत़ यामुळे हिंदू-मुस्लीम दोघांच्या दृष्टीनेही द्वारकामाई मशीद पवित्र ठिकाण बनल़े बाबांच्या भक्तांमध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन भाविक होते. निर्वाणापूर्वी साईबाबांनी 15 दिवस अगोदर वङो यांच्याकडून द्वारकामाईत रात्रंदिवस रामविजय ग्रंथाचे वाचन करून हिंदूंना निर्वाणाचा संदेश दिला होता़ तसाच औरंगाबादचे मुस्लीम संत बन्ने मिया यांनाही कासिम नावाच्या भाविकाकडे अडीचशे रुपये पाठवून कव्वाली व न्यास करण्यास सांगितले होत़े 


15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी संपून एकादशी लागताच बाबांचे निर्वाण झाले. तेव्हा नव दिन नव तारीख म्हणजे त्या दिवशी मुस्लीम कॅलेंडरप्रमाणो 9 तारीख, मोहरमच्या नवव्या दिवशी बन्ने मियांना कळवलेल्या दिवशीच बाबांनी देह ठेवला़ त्या दिवशी बुद्ध जयंती होती तसा पूर्व भारतात दुर्गा उत्सवाचा समाप्ती दिन होता, असा दाखला मिळतो़ एकंदरीत शिर्डीच्या साईबाबांच्या सर्व लिलांचा आढावा घेतल्यास एक बाबा प्रमुख्याने निदर्शनास येते ती म्हणजे आज शंभर वर्षापुर्वी त्यांनी एक समानतेची शिकवण दिली, हे वार्तापत्र सादर करतांना मला आजच्या विघटीत झालेल्या समाजाबद्दल काही तरी लिहावे, अशी इच्छा जागृत झाली आणि त्यात साईबाबांच्या जीवनात घडलेलल्या एकात्मता शिकवणीचे धडे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की समाज हा सुज्ञ आहे त्याला फक्त एक दिशा देण्याची गरज असुन साईबाबां सारख्या संतांच्या विचार त्यांच्यावर बिंबवण्याची गरज आहे.

...........सुनिल दवंगे शिर्डी. अहमदनगर.

Tuesday, April 30, 2013

                                   शिरडी के साईबाबा


साईंबाबा सभी के महागुरु है, उनकी सेवा ही मानवता कि सेवा है। श्रीसाईं का जन्म, धर्म, जात, पंथ कोई नहीं जानता क्यूंकि साईबाबा ने इस विषय पर कभी कुछ नहीं कहा. बाबा का समग्र साहित्य उनके शिरडी अवतार कार्य से भरा हुआ है और साईं भक्तो को अपनी रोचक लीलाओं द्वारा शिक्षा प्रदान करता है।
साईं बाबा (अज्ञात१५ अक्‍तूबर, १९१८), एक भारतीय संत एवं गुरू हैं जिनका जीवन शिरडी में बीता। उन्होंने लोक कल्याणकारी कार्यों को किया तथा जनता में भक्‍त‍ि एवं धर्म की धारा बहाई। इनके अनुयायी भारत के सभी प्रान्तों में हैं एवं इनकी मृत्यु के लगभग ९४ वर्षों के बाद आज भी इनके चमत्कारों को सुना जाता है।
सबका मालिक एक है
साई बाबा की सबसे बड़ी शिक्षा और सन्देश है कि जाति, धर्म, समुदाय, आदि व्यर्थ की बातों में ना पड़कर आपसी मतभेद भुलाकर आपस में प्रेम और सदभावाना से रहना चाहिए क्योकि सबका मलिक एक है।
श्रद्धा और सबूरी
साई बाबा ने अपने जीवन में यह सन्देश दिया है कि हमेशा श्रद्धा और विश्‍वास के साथ जीवन यापन करते हुए सबूरी (सब्र)के साथ जीवन व्यतीत करें।
मानवता ही सबसे बड़ा धर्म है
साई बाबा ने कभी भी किसी को धर्म की अवहेलना नहीं की अपितु सभी धर्मों का सम्मान करने की सलाह देते हुए हमेशा मनवता को ही सबसे बडा धर्म और कर्म बताते हुए जीवन जीने की अमूल्य शिक्षा प्रदान की है।
जातिगत भेद भुला कर प्रेम पूर्वक रहना
साई बाबा ने कहा है की जाति,समाज,भेद-भाव,आदि सब बाते ईश्‍वर ने नहीं बल्कि इंसानों द्वारा बनाया गया हैं इसलिए ईश्‍वर की नजर में न तो कोई उच्च है और न ही कोई निम्न इसलिए जो काम ईश्‍वर को भी पसंद नहीं है वह मनुष्यों को तो करना ही नहीं चाहिए। अर्थात जात-पात,धर्म,समाज आदि मिथ्या बातों में न पड़ कर आपस में प्रेमपूर्वक रहकर जीवन व्यतीत करना चाहिए।
गरीबो और लाचार की मदद करना सबसे बड़ी पूजा है
साई बाबा ने हमेशा ही सभी जनमानस से यही बार-बार कहा है कि सभी के साथ ही समानता का व्यवहार करना चाहिए। गरीबों और लाचारों की यथासम्भव मदद करना चाहिए और यही सबसे बडी पूजा है। क्योकि जो गरीबों, लाचारों की मदद करता है ईश्वर उसकी मदद करता है।
माता-पिता, बुजुर्गो, गुरुजनों, बडो का सम्मान करना चाहिए
साई बाबा हमेशा ही समझाते थे कि अपने से बडो का आदर सम्मान करना चाहिए। गुरुजनो बुजर्गो को सम्मान करना जिसस उनका आर्शीवाद प्राप्त होता है जिससे हमारे जीवन की मुश्किलों में सहायता मिलती है।

Tuesday, November 30, 2010

अक्षय कुमार का साईं दर्शन

सीधे साधे अक्षय फराह खान और चंकी पाण्डे के साथ शिरड़ी साईं बाबा के समाधी के दर्शन करने पहुचे। बड़ी श्रधा पूर्वक उन्होंने साईं बाबा का दर्शन किया। अपनी फिल्म तिस मार
खां के लिए साईं बाबा से प्राथना की ।

Monday, August 30, 2010

२५०० मजदुरोकी साईं दरबार में गाँधी गिरी

शिर्डी में साईबाबा सन्थान के कुल २५०० कर्मचारीयोने अपनी मासिक पगार की बढ़ोतरी के लिए गाँधी गिरी का मार्ग अपनाया हैं , साईं बाबा की पालखी लेकर यह कर्मचारी साईं नाम जप आन्दोलन कर रहे हैं । पालखी गेट पर बारिश में भीगते हुए इनका यह अनोखा आन्दोलन शुरू हैं जिसकी साईं भक्त नही सरहना कर रहे हैं । करीब सात सालसे यह मजदूर ठेकेदारी पर काम करते है । इन मजदुरोको तिन से साडेतीन हजार रुपया महिना पगार मिलता हैं , बढ़ती हुई महगाई के जमानेमे इतनी कम पगारमे घर चलाना मुश्किल हुवा है इसलिए इन मुजदूरोको बरिशमे भीगते हुए अपने और अपने घरवालों के पेट की खातिर यह आन्दोलन करना पड़ रहा हैं । एक तरफ साईं बाबा सन्थान करोड़ो रूपया बहरी काम के लिए दान दे रहा हैं और दूसरी तरफ उसी सन्थान के मजदूरों को अपनी पगार बढ़ाने के लिए के लिए ऐसा आन्दोलन करना पड़ रहा हैं। इसे आप क्या कहेंगे ।

Tuesday, August 17, 2010

स्वाइन फ्लू से हालत गंभीर

महाराष्ट्र को फिर एक बार स्वाइन फ्लू ने अपने चपेटे में लिया हैं राज्य के सभी शहरोके साथ साथ अब ग्रामीण इलका भी स्वा इन फ्लू की चपेट में आ रहा हैं । अहमदनगर जिलेमे भी स्वा इन फ्लू अपने बाजु फैला रहा हैं । आज शिरड़ी में साईबाबा अस्पताल से एक स्वाइन फ्लू संदेह व्यक्ति की मौत हुई हैं । और एक महिला इसी अस्पतालमे ट्रीटमेंट ले रही हैं । जिला अस्पताल को इन दोनोके बारे में सूचना दी गई थी लेकिन सरकारी डॉक्टरो को इनकी टेस्ट करनेके लिए फुर्सत ही नहीं मिली । क्या करे बिचारे उन्हें सरकारी अस्पताल के बराबर अपना निजी अस्पताल भी देखना पड़ता हैं । अब डोक्टोरोकी लापरवाही की वजह से इस नौजवान की मौत स्वाइन फ्लू से हुई हैं या अन्य दूसरी बिमारीसे यह पता लाना मुश्किल हुआ हैं। सरकार आनेवाली एसी बिमारीसे लड़ने के लिए जीतोड़ दावे कर सकता हैं लेकिन सरकार इस सिस्टम में छुपे कामचोरो को सीधा नहीं कार सकता । और इसी लिए किसी न किसी वजह से हम खुद,या हमारे परिजन इस सरकारी सिस्टम का शिकार होते हैं ।

Saturday, August 14, 2010

स्वतंत्र दिन चिरायु हो


यह मेरे देशका तिरंगा जिसे दुनिया सलाम करती हैं । आज स्वतंत्र दिवस पर क्या हम दिलसे इसे याद करते हैं । जरा सोचिये जिन क्रातिकरियो ने अपने लहुसे इस धरतीको सीचा हैं,क्या हम उनके लहुके एक कतरेका हक अदा कर पाए हैं । 62 साल पहले अंग्रेज इस धरतीपर राज करते थे और आज कुछ राजनेता । क्या आपको लगता हैं दोनोमे कोई अंतर हैं ?

Tuesday, July 27, 2010

साईं के दरबार में पांच लाख भक्त दाखिल


साईं को अपना गुरु मानने वाले दुनिया भर के भक्त गुरुपूर्णिमा के दिन शिरड़ी पहुँच ते हैं इस साल तिन दिन चलनेवाले इस उत्सव में करीब पांच लाख भाविक साईं की नगरी शिरड़ी में दर्शन की लिए आये थे । साईं बाबा का मंदिर फुलोसे सजय गया था । बड़ी धूम धाम से यह उत्सव मनाया गया। तिन दिन चलने वाले इस उत्सव में ३ करोड़ से जादा रकम साईं बाबा के तिजोरिमे भ्क्तोने डाली ।

हिरेकी सुवर्ण घड़ी


मुंबई के एक भक्त गुरुपूर्णिमा के दिन अपने गुरु साईं बाबा को हीरे से बनी साडे ग्यारह लाख रूपये की सुवर्ण घडी अर्पण की हालकी उसने अपना नाम गुप्त रखा हैं

गुरुपूर्णिमा में साईं के दरबार शिरड़ी में भक्तों का ताता


बेंगलोर के एक भक्त ने १३० किलो चांदी से साईं का रथ चांदी का किया उसपर हैदराबाद के एक भक्त ने सोने की परते चढ़ाकर साईं के रथ को सुवर्ण रथ में तब्दील किया गुरुपूर्णिमा के अवसर पर साईं की सवारी इसी सुवर्ण रथ में निकली गई

Saturday, July 17, 2010

अभिनेत्री उदिता गोस्वामी ने लिए साईं दर्शन


फ़िल्ममे बनाने से ज्यादा खर्चा उसे प्रमोट करनेके लिए लगता हैं और इसी लिए अछि से अछि फिल्मभी फ्लॉप हो जाती हैं । यह कहना हैं अक्सर , पाप ,जहर जैसी फिल्ममोसे बॉलीवुड जगत में अपना मुकाम हासिल करनेवाली उदिता गोस्वामी का , उदिता अपने माता पिता के साथ शिरड़ी साईं दर्शन के लिए आई थी। हालहीमे उदिता की चेस , रोक जैसी फिल्मे बॉक्स ऑफिस पर नहीं टिक पाई , उसका कहना है की यह फिल्मे बहोत ही बेहतरीन थी लेकिन वो दर्शको तक नही नही पहुंची इसी लिए वो कामयाबी हासिल नहीं कर पाई, उदिता अब कॉमेडी फिल्म में अपना नसीब अजमाना चाहती हैं इसीलिए वो हमेश मुस्कुराती रहती हैं, शादी के बारेमे पुछ्नेपर साईं से ग्रीन सिग्नल मिलनेके बाद अपने आप सब हो जायेगा ,बाबा से बहोत कुछ माँगा हैं और वो मिलतेही दुबारा आनेका वादा भी उदिताने किया, फिल्मोमे बोल्ड किरदार करनेवाली उदिता साईं के दरबारमे बहोत ही साधे लिबसमे दिखाई दी|

Sunday, July 11, 2010

महंगाई का एक और झटका आम आदमीको

महारास्ट्र के आम आदमियोंकी जीवन यात्रा समझनेवाली एस टी बस के किरायोमे बढ़ोतरी होने के संकेत राज्य के परिवहन मंत्री राधकृष्ण विखे पाटिल ने शिर्डी में दिए, पहले ही महंगाई आम आदमी की कमर तोड़ी हैं ।

Friday, July 9, 2010

एक अभागा 'मोर' जो अपनी जिनेकी जंग हार गया . .


'मोर' यह देश का राष्ट्रिय पक्षी हैं , 'मोर' का नाम सुनते ही हमारी आखों के सामने अपने पंख फैलाकर अपनेही ताल में नाचता हुआ यह पक्षी दिखाई देता हैं , पहले खेत खलिहानों से , रस्तोसे जाते समय मोर आसानीसे दिखाई पड़ते थे । लेकिन अब मोरों की संख्या दिन ब दिन काम होती जा रही हैं । उसे कारण ही वैसे ही हैं एक तो मोर के पंख , मांस की हो रही तस्करी और दूसरा दुसरे वन्य जिवोसे खतरा । एसेही एक मोर के पीछे कुछ कुत्ते पड़े ,मोर अपनी जान बचाने के लिए पंख फडफडा ता हुआ रस्ते के एक पेट्रोल पम्प में घुस गया । वहाँ के कर्मचारियों ने उसे कुत्ते का निवाला होते होते बचा लिया लेकिन उसे भरी मात्र में चोटें आई थी कई जगोहोपर कुत्ते ने उसे जबरन कट लिया था । पम्प पर उसे धान के साथ पानी भी पिलाया लेकिन उसने उल्टियाँ कर दी पम्प मालिक ने तुरंत जाकर डोक्टर को लाया । करीब एक घंटे तक उसके उपर इलाज करवाया गया, लेकिन दो ढाई घन्टे में उसने अपनी गर्दन ढीली कर दी और इस दुनियासे हमेश हमेशा के लिए रुखसत हो गया। इसी दरम्यान पम्प मालिक ने वन विभाग को जख्मी मोर आनेकी सुचना दी और उसकी हालत नाजुक होने से डोक्टर भी साथ लानेको कहा ,लेकिन वन अधिकारी आये पर तब तक देश का राष्टीय पक्षी मोर अपनी जिनेकी जंग हार चूका था । इससे पहले भी इसी इलाके में बारा मोरोंकी जहरीला धान खानेसे मौत हुई थी ,तिन महिनोके बावजूद भी महाराष्ट्र का वन विभाग उनकी जाँच रिपोर्ट हासिल नही कर पाया, इससे वन विभाग का काम किस तरह से चलता होगा इसका अंदाजा आ सकता हैं। अगर इसी तरह मोर मरते रहे तो आने वाली नसलोंको 'मोर' यह राष्ट्रिय पक्षी कागजोपर ही देखना होगा इसमें कोई शक नही । ............... । अपनी राय पोस्ट करे

Sunday, July 4, 2010

'भारत बंद' एक बेहतरीन ड्रामा .....!

हालहीमे पेट्रोल,डीज़ल,गेस के दाम सरकारने बढ़ाये इसलिए कई सलोसे सोई हुई विरोधी पार्टिया जाग उठी और भारत बंद का नारा पुकारा । वैसे तो मंहगाई ने आम आदमीकी कमर कई सलोसे तोड़ दी हैं और आम आदमी के साथ का ढोंग करनेवाली यह सरकार आम आदमी पर ही सितम ढाह रही हैं । सरकारने इंधन के दाम क्या बढाये तो विरोधीयों को मंहगाई बढने का पता चला और अब सब सफेद पोशाकिया विरोधी कलाकार एक साथ हुए और पुकारा 'बंद' । राजनेतायोंका सबसे बेहतरीन शस्र हैं ये ' बंद ' जो चलता कही हैं और परिणाम कही ओर होता हैं । इस बंद से पुरे भारत देश में करोड़ो रुपयों का नुकसान हो जायेगा । एसे कई परिवार हैं जो दिनभर रस्तेपर मेहनत मजदूरी कर दो वक्त की रोटी कमाते हैं पर आज के इस बंद की वजह से उनके घर का चूल्हा नही जलेगा। रास्तोपर आम आदमी के बजा पोलिसियाँ दिखाई देंगे। बाजार में जहा हर दिन चहक महक होती हैं वहा खमोशी छा जाएगी , या तो फिर इन राजकरतायों के कार्यकरता द्वरा एक दो जगहों पर पथराव होगा गाड़ियाँ आग के हवाले की जाएगी इससे जादा कुछ नही होगा । सरकार और विरोधी सब एक ही डाली पर बैठने वाले पंछी हैं । पहलेसे सोची समजी यह बंद की साजिश रचाई जाती हैं और इसमें बेहाल होता हैं हमारे जैसा कॉमन मेन, जनता को किस तरह से बेवकूफ बनाये यह तो हमारे इन राजकरताओं से सीखे। इसका एक ही तरीका हैं की हमारे जैसा कॉमन नौजवान अपने हाथोमे देश की भाग दौड़ संभाले और इन घरानों बाजों को इस खुर्सी से हटाये एक एसी उम्मीद की किरण आणि चाहिए की कभी सोने का धुवा निकलने वाला अपना देश फिर एक बार उसी तरह कामयाबी की बुलंदी पर पहुंचे लेकिन उसके लिए हमे एक साथ आना चहिए और अपनी ताकद इन सभी राजकारता यों को दिखानी चाहियें। मैंने तो अभीके गातविधियों के बारेमे जो मुझे सुझा वही आपके सामने रख दिया हैं, एक भारतीय होनेके नाते आपको कैसा लगा वो पोस्ट जरुर करे ........... ।

दुनिया वरके साईं भक्तों को घर बैठे मिलेगा 'साईंचरित्र'


शिरड़ी वाले साईबाबा की महिमा अपरम्पार हैं इसीलिए भारत से ही नही तो पुरे दुनिया भरके सभी जाती धर्म के लोग शिरड़ी साईं के दरबारमे मथ्था टेकने आ जाते हैं। अपने देश के बराबर ही विदेश में बैठे अपने भाइयों को साईं के लीला के बारेमे जानकारी हो और वो भी अपना दुखड़ा साईंको बता सके इसीलिए अब साईबाबा संस्थान द्वरा विदेशी भक्तों के लिए हेमाडपन्त लिखित साईं चरित्र भेजा जायेगा । दुनिया के किसीभी कोने में बैठा भक्त अब घर बैठे ही साईं चरित्र मंगा सकता हैं । हालहीमे सभी भाषायोंमे बने २००० साईं चरित्र संस्थान द्वरा केनाडा भेजे गये हैं । संस्थान ने इस प्रक्रिया के लिए एक स्वतंत्र यंत्रणा बनाई गयी हैं । साईबाबा संस्थान के इस योजनासे काफी भक्त खुश हैं और साईं चरित्र की मांग कर रहे हैं । आधिक जानकारी के लिए संस्थान की वेब साईट पर देखे । ........................................................... । धन्यवाद ......... ।

Friday, July 2, 2010

बारिश का एक अनोखा नजारा


अहमदनगर जिलके अकोले तहसील में इन बरिशोमे इस तरह की तस्बीर दिखाई पड़ती हैं । प्रकुर्ती के नियम के अनुसार अगर हम चले तो इससे भी बेहतरीन नजारे हमारी आँखे देख सकती हैं ।

Wednesday, June 30, 2010

एक अनोखी ममता सहारा समय न्यूज़

हम मानव आजकी इस भाग दौड़ वाली जिंदगी में भले ही मानवता छोड़ चुके हैं, लेकिन यह बेजुबान जिनका कोई भी नाता नहीं वो मानवता का फुर्ज़ बखूबी निभा रहे हैं । इंसानो को मिल रही हैं जानवरों से मानवता की सिख इसे तो हम यही कहेंगे आप क्या कहेंगे? अपनी राय पोस्ट करे ।